त्या अपघातानं तिघींची केली ताटातूट

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 18:01

दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानं अनेक कुटुंब उध्वस्त केली. त्यापैकीच एक नाकती कुटुंब. जयराम नाकती स्वतः गंभीर जखमी झालेत, त्यांच्या पत्नीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर त्यांच्या तीन मुलींची एकमेकींपासून ताटातूट झालीय.

रेल्वे अपघात: तीन महिन्याचं बाळ बचावलं, पण...

Last Updated: Sunday, May 4, 2014, 21:12

दिवा- सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागलाय. मात्र या अपघातात एक तीन महिन्याचं चिमुकलं बाळ बचावलंय. या बाळावर रोहा इथल्या हॉस्पिटलमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.