Last Updated: Sunday, August 25, 2013, 16:28
सिंगापूर इथं झालेल्या २३ वर्षांखालील एसीसी इमिर्जिंग ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात ९ गडी राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविलाय. या मॅचमध्ये भारतानं आपल्या प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी करत पाकिस्तानला अक्षरश: धूळ चारलीय.