पोलिसांच्या गोळीबाराने त्याचं स्वप्न धुळीला

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 14:11

काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसाला चांगला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलेल्या चंद्रकांत नलावडे या शेतक-याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. पैसा आला की घरात थोडी खरेदी करता येईल, पोरांना चार कपडे घेता येतील, असं स्वप्न रंगवणारं चंद्रकांतचं कुटुंबं पोरकं झालंय.

शेतकऱ्यावर पाच गोळ्या झाडल्या

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 17:31

ऊस दरवाढ आंदोलनाच्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याला तब्बल ५ गोळ्या लागल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उजव्या आणि डाव्या पायात प्रत्येकी दोन तर एक पोटात लागल्याचे डॉक्टरांनी मान्य केलं.