26/11 नंतरही सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 20:36

रत्नागिरीत भरकटत आलेलं श्री जॉय या बार्जच्या अपघातामागं सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं समोर आलंय. सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट...

सागरी सुरक्षेचे तीनतेरा

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 09:14

मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी सागरी मार्गानं आले होते. मात्र यातूनही प्रशासनानं धडा घेतलेला नाही. सागरी सुरक्षिततेबाबत सुरक्षा यंत्रणा किती सजग आहे याचा प्रत्यय वारंवार येतोय. विरारजवळचा अर्नाळा समुद्रकिनारा म्हणजे याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलं आहे.

सागरी सुरक्षा तपासणी, झी २४ तासच्या डोळ्यांनी

Last Updated: Saturday, November 26, 2011, 14:11

संपूर्ण मुंबईला हादरवणाऱ्या या विध्वंसक दहशतवादी हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणं राज्यातल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा खरोखरच वाढवण्यात आली का हे तपासून बघण्यासाठी झी चोवीस तासचे पाच प्रमुख प्रतिनिधी पाच महत्त्वाच्या सागरी किनाऱ्यावर जाऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निघाले.