कधी होणार पुण्यातील धोकादायक वाडे रिकामे?

Last Updated: Thursday, October 3, 2013, 20:54

पुण्यातही धोकादायक इमारतींमध्ये हजारो लोक राहत असल्याची माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे यात महापालिकेच्या वसाहातींचीच संख्या जास्त आहे. महापालिका स्वतःच्याच वसाहतींकडे दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न पुणेकर विचारतायत.

धोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:25

मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

‘पाऊस येतोय, मुंबईतील घरे खाली करा’

Last Updated: Thursday, June 6, 2013, 09:06

आठवडाभरात पाऊस कधीही मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. परिस्थिती हातघाईवर आली असताना इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतींत लोक राहत आहेत. त्यांनी तात्काळ घरे खाली करावीत. अन्यथा त्यांना बाहेर काढण्यासाठी फौजदारी करावी लागेल, असा इशारा देण्यात आलाय.