भारत सरकारच्या कामगार विभागामध्ये भरती

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 12:28

भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे कामगार विभागमध्ये सात महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तपासणीस कामगार भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.