ग्लासभर पाण्याने काय होते...

Last Updated: Saturday, January 4, 2014, 13:48

आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायले तर पोट साफ राहते. त्यामुळे आपण फ्रेश राहतो. पाणी किती प्यावे, कधी प्यावे आदी अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. पण घाबरू नका. तुमच्यासाठी या काही टिप्स...

पुण्यात पिण्याच्या पाण्यावरून तरुणाचा खून

Last Updated: Thursday, October 17, 2013, 15:31

कात्रज-कोंढवा मार्गावर पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या भांडणातून एका रखवालदाराने दुसर्याक रखवालदाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास खून केल्यानंतर घटनास्थळाजवळच शांत बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

खबरदार, गोव्यात दारू पिण्यावर बंदी

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 17:24

गोवा सरकारने बीचवर दारू पिण्यास बंदी घातली आहे. गोवा बीचवर महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी गोवा सरकारकडून हे ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.

रात्रभर... पिओ अन् नाचो...

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 11:10

ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी राज्यातील वाईन - दारुची दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहेत तर परमिट रुम आणि क्लब सकाळी पाचवाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

व्यसनांना घाला आळा, अग्नाशय कँसर टाळा...

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 16:30

धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना अग्नाशय कँसर होण्याचा धोका अधिक असतो. एका नव्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. मिशिगन हेल्थ सिस्टम विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केलंय.

विद्यार्थिनीला पाजलं मूत्र, वॉर्डनचे अग्निवेश मित्र

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:14

शांती निकेतनमध्ये विद्यार्थिनीला स्वमुत्र पाजण्याची शिक्षा देणाऱ्या वॉर्डनची पाठराखण करायला स्वामी अग्निवेश मैदानात उतरले आहेत. स्वामी अग्निवेश यांनी विद्यर्थिनीला लाजीरवाणी शिक्षा देणाऱ्या वॉर्डनची बाजू घेत या प्रकरणाचं खापर मीडियावर फोडलं आहे.

मुंबईत दोन दिवस पाणीकपात

Last Updated: Friday, May 4, 2012, 11:42

मुंबई शहरात दोन दिवस पाणी कपातीचे संकट आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा होणार आहे. दि. ७ आणि ८ मे रोजी पाणी कपात करण्यात येणार आहे.

ग्लासभर पाण्याने काय होते...

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 13:23

आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायले तर पोट साफ राहते. त्यामुळे आपण फ्रेश राहतो.