Last Updated: Thursday, May 16, 2013, 23:15
महाराष्ट्राच्या 49 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला योजना आयोगाकडून मंजुरी मिळालीय. राज्यात 15 जिल्ह्यातल्या 10 हजार गावांना पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या भीषणतेला तोंड द्यावं लागतंय.
Last Updated: Wednesday, May 15, 2013, 18:14
नाशिक महापालिकेच्या महासभेत २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. मात्र गेल्या अंदाजपत्रकातलीच बहुतेक कामं या अंदाजपत्रकात होती. गेल्या वर्षभरात कुठलंच काम मार्गी लागलं नाही.
आणखी >>