Last Updated: Tuesday, May 6, 2014, 16:39
बालहट्ट आणि स्त्रीहट्ट यांच्यापुढे किती कर्ता पुरुष असला तरी त्याचे काहीही चालत नाही. जेव्हा रायगडाला जाग येते तेव्हा या नाटकात हा संवाद आहे. त्याचाच प्रत्यय प्रत्यक्षात आलाय. हा प्रत्यय वडिलांना नाही तर आईला आलाय. आपल्या लाडक्या मुलीची हौस पुरविण्यासाठी आईने चक्क अख्खा डोंगरच भाडयाने घेतला.