औरंगाबादमध्ये २०० यात्रेकरूंची फसवणूक

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 09:47

औरंगाबादमध्ये आज 200 बौद्ध बांधवांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बुद्द गयाला घेवून जाण्यासाठी मुंबई,पुणे नाशिक आणि औरंगाबाद जिल्हातूनं लोक या टुरसाठी शहरात आले होते.