धोनी-जडेजा मैत्री टीम इंडियासाठी घातक?

Last Updated: Friday, December 28, 2012, 13:12

असं म्हणतात की जो वेळेवर उपयोगी पडतो तोच खरा मित्र.. पण टीम इंडियाचा कॅप्टन कूल धोनीसाठी मात्र त्याचा जिवलग मित्र काही उपयोगी पडत नाही.

सचिनचं शतक आणि भारताची हार !

Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:37

सचिन तेंडुलकरने शतक केले की भारत मॅच हारतो असं एक अलिखित समीकरणच बनलं असल्याचं बऱ्याचजणांचं म्हणणं असतं. पण, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही.

पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 17:11

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.

आव्हान २८८ रनचं, इंडियाची मात्र खराब सुरवात

Last Updated: Sunday, February 19, 2012, 17:09

ऑस्ट्रेलियाच्या २८८ आव्हांनाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरवात खराब झाली आहे. गेल्या दोन मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणारा गंभीर झटपट बाद झाला.

मेलबर्नमध्ये टीम इंडिया पराभूत

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:21

ऑस्ट्रेलियात सुरू असणाऱ्या तिरंगी सीरिजमधल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत ६५ धावांनी पराभव केला. डकवर्थ लुईस नियमानुसार ३२ ओव्हरमध्ये देण्यात आलेले २१७ रन्सचं आव्हान ते पेलू शकले नाही. आणि भारतीय टीम पूर्ण ३२ ओव्हरदेखील खेळू शकलं नाही.

भारत पराभवाच्या दाराशी...

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:17

मेलबर्न येथे सुरू असलेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टीम इंडियाने अक्षरश: नांगी टाकली आहे. आतापर्यंत भारताच्या ८ विकेट गेल्या तर फक्त १२५ रन्सपर्यंतच मजल मारता आली आहे. त्यामुळे आता भारताचा पराभव जवळजवळ निश्चित झाला आहे. भारताने फंलदाजीमध्ये अतिशय खराब कामगिरी केली त्यांचा फटका त्यांना नक्की बसणार आहे.

त्यात काय? पुन्हा एकदा हरलो....

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 18:16

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या मागचं शुक्लकाष्ठ काही सुटताना दिसत नाहीये. भारत - ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा दणदणीत पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर ३१ धावांनी सहज विजय मिळवला.