उत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 16:32

उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 09:47

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.