भारताचा 'पर्थ' मधला विजय 'Worth'

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:01

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी सीरीजमधील पर्थ येथील भारत वि. श्रीलंका या दुसऱ्या वन डे मॅचमध्ये भारताने ४ विकेट राखून विजय साकार केला आहे. विराट कोहली ७७ आणि सचिन तेंडुलकर यांनी ४८ रन केले.

विराटचे अर्धशतक साजरे

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:03

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसऱ्या वनडे मॅचमध्ये इंडिया हळूहळू विजयाकडे कूचकरीत आहे. सचिन 48 रनवर आऊट झाल्यानंतर त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने फक्त 10 रनची भर घालून परतीची वाट धरली. त्याला परेराने दिलशान करवी कॅचआऊट केले.