‘इटली’ची बेटी म्हणते, भारताला गृहीत धराल तर खबरदार!

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 16:08

भारतीय मच्छिमारांच्या हत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला दिलेलं वचन पूर्ण करावं, असं म्हणतं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी इटलीला चांगलंच झापलंय.