Last Updated: Wednesday, September 4, 2013, 22:33
राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. तेव्हा मदरशांना १० कोटी रुपये, तर वारकरी शिक्षण संस्थांना १०० कोटी रुपये देण्याची वारकरी संप्रदायाची शासनाकडे मागणी केली आहे.