मनसेनेनं राज्यपालांना घेरलं तर सेनेचा हांडा मोर्चा

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 06:29

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. दुष्काळ समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सेनेने केला.

विधानभवनासमोर दूध ओतले, कांदे फेकले!

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 21:26

कांदा, दूध आणि बेदाण्याला रास्त भाव देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी थेट विधान भवनावर धडक मोर्चा नेलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात विधान भवनासमोर रस्त्यावर दूध ओतण्यात आलं.