Last Updated: Tuesday, September 10, 2013, 12:28
अहमदनगरमध्ये गणरायाच्या आगमानाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.