Last Updated: Sunday, November 10, 2013, 22:06
भाजप भारताचा इतिहास आणि भूगोल बदलवत आहे, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपावर नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्या देशाची फाळणी करण्यामागे काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मोदींनी केलाय.
Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:53
जिल्हाविभाजनाच्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिका-यांना देण्यात आलं. प्रशासकीयदृष्ट्या अतिशय मोठ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचं विभाजन करण्यात यावं अशी इथल्या आदिवासींची मागणी आहे.
आणखी >>