रसूलला बाहेर बसवणं हा योग्य निर्णय- कोहली

Last Updated: Sunday, August 4, 2013, 15:44

झिम्बाव्वे दौऱ्यात यश मिळवणाऱ्या भारतीय टीममध्ये परवेज रसूलला एकाही मॅचमध्ये खेळायला न मिळणं हे दुर्भाग्यपूर्ण होतं. मात्र तरीही रसूलला बाहेर बसवण्याचा निर्णय त्यावेळी योग्य होता, असं टीमचा कप्तान विराट कोहलीला वाटतं.

रसूल, मोहीत टीम इंडियात, कोहली कर्णधार

Last Updated: Friday, July 5, 2013, 18:26

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये युवा चेह-यांना स्थान मिळालं आहे. तर विराट कोहलीकडे कॅप्टन्सी कायम ठेवण्यात आली आहे. या दौ-यासाठी सिनियर्सना विश्रांती देण्यात आली आहे.