तंटामुक्त गावात बक्षिसांमुळेच तंटा!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 18:37

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाचं तंटामुक्त योजनेलाही राज्यात हरताळ फासला जातोय. तंटामुक्त गावाला दिल्या जाणाऱ्या बक्षिसांमुळेच गावातल्या शांततेचा भंग होतोय.