`पाणीसंकट टळण्यासाठी औरंगाबाद पालिका बरखास्त करा`

Last Updated: Sunday, November 4, 2012, 00:02

औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.