Last Updated: Monday, October 15, 2012, 20:44
अनंत चतुर्दशीपासून ते नवरात्रीच्या पहिल्या दिवसामधल्या पंधरवड्याला पितृपक्ष म्हणतात. या काळात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. कुठल्याही नव्या कामाची सुरूवात केली जात नाही, किंवा कुठलीही नवी वस्तू खरेदी केली जात नाही.