व्यापारी संकुलासाठी शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 19:06

उत्पन्न वाढीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आता शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट घातलाय. शाळांच्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं ठेवलाय. त्यामुळं पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालीय.