Last Updated: Saturday, October 12, 2013, 15:15
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटपाचा तिढा सुटण्याची शरद पवारांना आशा आहे. दोन्ही पक्षांमधला हा वाद सामंजस्याने सुटेल अशी आशा पवारांनी व्यक्त केलीय. तसंच काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.