Last Updated: Tuesday, January 22, 2013, 18:48
कोट्यवधी भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या दागिन्यांतले मौल्यवान हिरे, मोती, माणिक लंपास झालेत. विधी व न्याय विभागाच्या अहवालातून ही माहिती पुढे आलीय. पण हे दागिने कुणी लंपास केले याबाबत कोणतीही माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्यानं विठ्ठलाचे दागिने नेले तरी कुणी ?