Last Updated: Wednesday, November 21, 2012, 19:57
भारताच्या इतिहासात फासावर चढणारा पहिला विदेशी नागरिक अजमल कसाब ठरला आहे. कसाबने मुंबईत दहशतवादी हल्ला करून कित्येक निरअपराध लोकांचे बळी घेतले होते. त्याला पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आले.
आणखी >>