Last Updated: Wednesday, April 4, 2012, 13:02
आंबा खवय्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कोकणात झालेल्या अवकाळी पावसानं यंदा मनमुराद आंबे खाण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. वादळी पावसामुळं कलमांच्या फांद्या तुटून पडल्यात, तर आंबेही झाडावरून गळून पडू लागलेत.