जपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!

Last Updated: Friday, March 14, 2014, 09:03

कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.

कोकणचा 'आंबा' पावणार का?

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 13:02

आंबा खवय्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कोकणात झालेल्या अवकाळी पावसानं यंदा मनमुराद आंबे खाण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. वादळी पावसामुळं कलमांच्या फांद्या तुटून पडल्यात, तर आंबेही झाडावरून गळून पडू लागलेत.