Last Updated: Wednesday, February 15, 2012, 16:47
राज्यात जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीची निकला झाला तरी फटाके फोडून उमेदवाराला तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना साजरा करता येणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे विजयाचा आनंदावर आता विरजण पजले आहे.