'ऐतिहासिक' टी-२० वर्ल्डकप : भारतानं पाकिस्तानचा उडवला धुव्वा!

Last Updated: Thursday, December 13, 2012, 16:56

भारतात पहिल्यांदाच अंधांचा ट्वेन्टी २० वर्ल्डकप बंगळुरूमध्ये पार पडला. या वर्ल्डकपच्या अंतीम सामन्यात भारतानं पाकिस्तानला २० रन्सनं पछाडलंय.