Last Updated: Friday, May 4, 2012, 11:42
मुंबई शहरात दोन दिवस पाणी कपातीचे संकट आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा होणार आहे. दि. ७ आणि ८ मे रोजी पाणी कपात करण्यात येणार आहे.
आणखी >>