रायगडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 19:35

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी वडखळ जवळील खाडी लगतच्या गावांतील शेतकरी, मच्छीमार महिला पुरुषांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार आणि जे एस डब्लू इस्पात कंपनी विरोधात प्रखरतेने रस्तारोको आंदोलन केले.

गुजरातमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी झोडपले

Last Updated: Friday, February 24, 2012, 11:40

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

गरीबिपुढे शेतकऱ्यांने टेकले हात

Last Updated: Saturday, December 17, 2011, 11:27

मुलीच्या उच्चशिक्षणासाठी सनदशीर मार्गानं प्रयत्न करुनही बँका शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देत नसल्यानं हतबल झालेल्या एका शेतक-यानं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयताच आत्महत्येचा प्रयत्न केला.