Last Updated: Thursday, March 22, 2012, 10:17
नवी मुंबईत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उभारल्यानं फेरीवाल्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्याच्या बाजुलाच दुकान थाटल्याने याचा त्रासही वाहनचालकांना होतो. त्यामुळे फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी करण्यात आली होती.