पदभारातून मुक्त करा, चार मंत्र्यांची इच्छा

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 18:19

केंद्रात सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त करत राजीमाना देण्याची तयारी दर्शविली आहे. यात काँग्रेसचे वरिष्ठ नेता वायलर रवि, सलमान खुर्शीद, गुलाम नबी आझाद आणि जयराम रमेश यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सरकारसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येणार

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 12:56

येत्या पाच वर्षात देशातील संपूर्ण लोकसंख्येची कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघात या आजारांचे लवकर निदान आणि उपचार करता यावेत यासाठी आरोग्य तपासणी करण्याची सरकारची योजना असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं.