मोबाइल करतोय घोळ, मुली पळून जातात- खासदार राजपाल

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 16:18

मोबाइल आज खरी काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाइल दोन मिनिटे जरी हातात नसला की आपण लगेचच अस्वस्थ होतो.