Last Updated: Sunday, August 5, 2012, 16:19
गेल्या एका दशकात फक्त महाराष्ट्रात १४ दहशतवादी हल्ले झाले. त्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत? असा प्रश्न नेहमीच नागरिकांना सतावत असतो. एक नजर टाकूया गेल्या दहा वर्षांमधल्या दहशतवादी कारवायांवर...
आणखी >>