मेलबर्नमध्ये टीम इंडिया पराभूत

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:21

ऑस्ट्रेलियात सुरू असणाऱ्या तिरंगी सीरिजमधल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत ६५ धावांनी पराभव केला. डकवर्थ लुईस नियमानुसार ३२ ओव्हरमध्ये देण्यात आलेले २१७ रन्सचं आव्हान ते पेलू शकले नाही. आणि भारतीय टीम पूर्ण ३२ ओव्हरदेखील खेळू शकलं नाही.

भारत पराभवाच्या दाराशी...

Last Updated: Sunday, February 5, 2012, 17:17

मेलबर्न येथे सुरू असलेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टीम इंडियाने अक्षरश: नांगी टाकली आहे. आतापर्यंत भारताच्या ८ विकेट गेल्या तर फक्त १२५ रन्सपर्यंतच मजल मारता आली आहे. त्यामुळे आता भारताचा पराभव जवळजवळ निश्चित झाला आहे. भारताने फंलदाजीमध्ये अतिशय खराब कामगिरी केली त्यांचा फटका त्यांना नक्की बसणार आहे.