Last Updated: Friday, May 23, 2014, 08:46
विवाहसमारंभात जेवण तयार करताना आमरसाचा चमचा भाजीत घातल्याने रागावलेल्या कॅटर्सच्या कामगाराने दोघा आचार्यांएवर चाकूने हल्ला केल्याची घटना गिरगाव परिसरात घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला.
आणखी >>