Last Updated: Friday, April 6, 2012, 11:13
१६४६ ते १६७९ या कालावधीत शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या २८ मूळ पत्रांचं देवनागरी लिपीत भाषांतर करण्यात आलंय. या पत्रांच्या भाषांतरामुळं ती इतिहास संशोधकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनीही समजू शकणार आहेत.