भारत ५०३ रन्सवर ऑलआऊट

Last Updated: Monday, March 4, 2013, 15:01

भारतीय क्रिकेट टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करताना तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव कोसळला. ५०३ रन्सवर टीम ऑलआऊट झाली.