भारताचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित, बंदी उठविली

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 17:35

भारतावर ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याबाबत मज्जाव करण्यात आला आहे. भारताच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे भारताला ऑलिंपिकमध्ये खेळता येणार नव्हते. ही बंदी आता अठविण्यात आली आहे.