Last Updated: Wednesday, August 7, 2013, 10:16
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसून सोमवारी मध्यरात्री गोळीबार केला. या घटनेत पाच भारतीय जवान शहीद झाले असून, पाकच्या या नापाक कृत्याबद्दल भारतात संतापाची लाट उसळलीय.