ऐतिहासिक `पलंग बारव` दोनशे वर्षांनी कोरडा!

Last Updated: Sunday, April 14, 2013, 22:39

दुष्काळाची दाहकता जालन्यात आणखीच भीषण झाली आहे. दुष्काळामुळे विहिरी तर आटल्याच पण जालन्यात प्रसिद्ध असलेली दोनशे वर्षापूर्वीची पलंग बारवही या दुष्काळाचा बळी ठरली.