भारताने ऑस्ट्रेलियाची कशी जिरवली

Last Updated: Monday, March 25, 2013, 08:51

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची किमया साधलीय. अखेरच्या दिल्ली टेस्टमध्ये 6 विकेट्सने विजय साकारत धोनी एँड कंपनीने कांगारुंचा बदला घेतलाय. या ऐतिहासिक विजयात भारताच्या स्पिनर्सने महत्त्वाची भूमिका साकार