Last Updated: Tuesday, June 5, 2012, 15:39
संपूर्ण राज्यात यापुढं प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबात सुतोवाच केलं आहे.
आणखी >>