Last Updated: Monday, November 7, 2011, 18:15
पंचवटी एक्सप्रेसच्या उशिरा येण्यामुळे मुंबईत नोकरी करणा-या अनेक नाशिककरांची नोकरी जाणार की काय, अशी भीती निर्माण झालीय. ममता बॅनर्जींची दुरान्तो वेळेवर पोहोचवण्याच्या प्रेमासाठी दुय्यम वागणूक महाराष्ट्रातल्या प्रवाशांना दिली जाते.