'पाणी देणार नाही, शासनाचा निर्णय अमान्य'

Last Updated: Thursday, May 10, 2012, 14:23

उस्मानाबाद जिल्हयातील सीना कोळेगाव धरणातील पाणी नदीमार्गे सोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत. या निर्णयावर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत धरणाच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले.