२५ वाघांची घेतली शिकाऱ्यांनी सुपारी!

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 17:31

राज्यातील वाघांना शिकारी टोळ्यांपासून धोका निर्माण झालाय. शिकारी टोळ्यांनी २५ वाघांच्या शिकारीची सुपारी घेतल्याची खळबळजनक माहिती गुप्तचरांकडून मिळालीये.