सचिनचं शतक आणि भारताची हार !

Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:37

सचिन तेंडुलकरने शतक केले की भारत मॅच हारतो असं एक अलिखित समीकरणच बनलं असल्याचं बऱ्याचजणांचं म्हणणं असतं. पण, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही.

पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 17:11

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.