भारत बनतोय 'टेक्नोसॅव्ही'

Last Updated: Sunday, July 29, 2012, 20:06

इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरात भारतानं आघाडी घेतली आहे. फेसबूकवर भारतीयांची संख्या जवळपास 5 कोटी 10 लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर दुसरीकडे 921 मिलियन म्हणजेच 92 कोटी 10 लाख भारतीय मोबाईल वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.