Last Updated: Thursday, May 23, 2013, 19:55
गेले अनेक दिवस एलबीटी विरोधात पुकारलेला संप व्यापाऱ्यांना आज मागे घेतला. त्यामुळे सरकार आणि व्यापाऱ्यांमधील तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर कुरघोडी करण्याची खेळी केली.